Friday, July 10, 2026
Latest:

राजकीय

राजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आधी बाप पळवायचा आता मुलेही पळवायला लागला- खासदार संजय राऊत

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि.१४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आधी बाप पळवायचा, आता मुलेही पळवायला लागला आहे, अशी टीका खासदार

Read More
राजकीय

खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात, सांगण्याची गरज काय ?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सवाल मुंबई दि.१० :- सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर, त्या

Read More
राजकीय

महापालिका निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू- राज ठाकरे

ठाणे दि.१० :- जेव्हा कधी महापालिकांच्या निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेमध्ये असणार म्हणजे असणारच, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख

Read More
राजकीय

राष्ट्रवादीच्या टाळीला भाजपची साथ – शेखर जोशी

नागालँड मध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एन डी पी पी) आणि भाजप यांच्या निवडणूकपूर्व युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असतानाही तिथे

Read More
राजकीय

वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी- संजय राऊत

मुंबई दि.०८ :- आपण केलेल्या वक्तव्याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी

Read More
राजकीय

‘उबाठा’ गटाच्या ‘शिवसंवाद’ ला आशीर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर

मुंबई दि.०५ :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काढण्यात येणा-या ‘शिवसंवाद’ यात्रेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्याकडून आशीर्वाद

Read More
राजकीय

कसबा पोटनिवडणूक निकाल भाजपने आत्मपरीक्षण करावे आणि कॉंग्रेसने हुरळू नये

शेखर जोशी ‘आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना धडा शिकवा’ अशी चर्चा समाज माध्यमांतून रंगली होती. आज निकाल जाहीर झाल्यानंतर

Read More
राजकीय

सभागृहाचे कामकाज स्थगित करुन जनतेच्या प्रश्नावरील चर्चा सत्ताधाऱ्यांनी टाळली- नाना पटोले

मुंबई दि.०१ :- जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाकडून ठरवून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले, अशी टीका

Read More
राजकीय

संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी

गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब हक्कभंगावर येत्या ८ मार्च रोजी निर्णय घेण्यात येणार मुंबई दि.०१ :- खासदार संजय राऊत यांनी

Read More
राजकीय

शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी- नाना पटोले

मुंबई दि.२७ :- राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तुर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे.

Read More