Mumbaikars

ठळक बातम्या

मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट सध्या तरी दूर – सातही तलावांमधील पाणीसाठा आता ९७ टक्के

मुंबई दि.११ :- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आता ९७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट

Read More
ठळक बातम्या

मुंबईकर नागरिकांनी ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली

मुंबई दि.२६ :-  मुंबईकर नागरिकांनी मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०२३पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. जैन तेरापंथ

Read More
ठळक बातम्या

मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

मुंबई दि.२५ :- मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळणार आहे. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक भागांत

Read More
ठळक बातम्या

नाकावाटे घ्यावयाच्या करोना प्रतिबंधक वर्धक मात्रा लसीला मुंबईकरांचा अल्प प्रतिसाद

मुंबई दि.१९ :- नाकावाटे घ्यावयाच्या ‘इन्‍कोव्‍हॅक’ लसीला मुंबईकरांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतील केवळ ८९ जणांनी ही लस घेतली आहे.

Read More
ठळक बातम्या

१ लाख ६५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी पाणीपट्टी थकविली

मुंबई दि.१६ :- गेल्या पाच वर्षांत पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्या किंवा ती थकविवणाऱ्या जलजोडणीधारकांची संख्या तब्बल १ लाख ६५ हजार

Read More
ठळक बातम्या

बृहन्मुंबई महापालिका ‘एसबीआय’ अर्ध मॅरेथॉन प्रोमोरनला मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई दि.२६ :- बृहन्मुंबई महापालिकेने आज आयोजित केलेल्या ‘फिट मुंबई बृहन्मुंबई महापालिका ‘एसबीआय’ अर्ध मॅरेथॉन प्रोमो रन’ उपक्रमाला मुंबईकर नागरिकांनी

Read More
अर्थ उद्योग

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीही विशेष तरतूद नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा

मुंबई दि.०२ :- केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही विशेष तरतुदी, प्रकल्प किंवा योजना नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा पडली. ‘मौखिक आरोग्यासाठी

Read More
राजकीय

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे

मुंबई दि.२६ :- एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुंबईतील सुशोभीकरणाच्या संदर्भात भाष्य केलं होतं. सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबईत

Read More
ठळक बातम्या

आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मुंबईकरांना विनामूल्य प्रशिक्षण

मुंबई दि.२१ :- केंद्र आणि राज्य शासनाच्या सुचनेनुसार नुसार १८ ते ४० वयोगटातील मुंबईकर नागरिकांसाठी ‘आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा

Read More