Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीत बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई दि.२८ :- विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत आघाडीच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण करण्यात येणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ही बैठक मुंबईत होणार आहे.
प्रदुषित झालेल्या वालधुनी नदीचे संवर्धन करणार
मुंबईतील बैठकीत राज्यनिहाय जागावाटप आणि समन्वयावर चर्चा करण्यात येणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील शरद पवार गटाकडे मुंबईतील बैठकीचे यजमानपद आहे. १ सप्टेंबरला दुपारी चार वाजता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *