ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवासी संतप्त, विमानतळावर गोंधळ

मुंबई दि.१३ :- कोणतीही पूर्वसूचना न देता विमान रद्द झाल्याने प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी विमानतळावर गोंधळ घातला.‌ अमृतसर आणि अहमदाबादला जाणारे ऐनवेळी विमान रद्द करण्यात करण्यात आल्याचा प्रकार घडला. सुमारे एक तास हा गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा गोंधळ आटोक्यात आला.

हेही वाचा :- Dombiavli ; पत्रकाराला लागला डान्सबारचा नाद, घरफोडी प्रकरणात पत्रकार रोशन जाधवला अटक

Leave a Reply

Your email address will not be published.