मुंबई दि.०६ :- गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत ‘मविआ’ १,३१२ जागी विजयासह राज्यात आघाडीवर: नाना पटोले
राज्यातील १७ प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मुखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील हवा कमी प्रदूषित
सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर चालणे टाळा, घराचे दरवाजे, खिडक्या उघडू नका, लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळू नका, दिवाळीत फटाके फोडणे टाळावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील काही शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी मध्यम ते वाईट श्रेणीत आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवेची गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे.
कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…
कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…
डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…
सचिन शिंदे मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…
सचिन शिंदे मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…
मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…