मुंबईकर नागरिकांनी ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली

मुंबई दि.२६ :- मुंबईकर नागरिकांनी मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०२३पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे.
जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे – राज्यपाल रमेश बैस
महापालिकेच्या २४ प्रभागांमध्ये प्रत्येक सहाय्यक अभियंत्यावर (जल विभाग) थकबाकी वसुली करण्याची जबाबदारी आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात केवळ तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वानिक्षेपकाच्या वापरास परवानगी
पाणीपट्टी न भरल्यास या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी जलजोडण्याही खंडित करण्यात येतात, जलजोडणीधारकांना प्रत्यक्ष भेटूनही वसुली केली जाते. मात्र तरीही गेल्या सात वर्षांत ही थकबाकी ९७५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Mumbai AasPaas

Recent Posts

कल्याण में धूमधाम से मनी महाराजा अग्रसेन जयंती

कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…

4 weeks ago

कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, सात आरोपींना अटक

कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…

1 month ago

रासरंग २०२५: डोंबिवलीत शारदीय नवरात्रोत्सवाचा थाटामाटात होणार शुभारंभ

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…

1 month ago

१७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंतीला राष्ट्रीय श्रमिक दिन घोषित करण्याची मागणी

सचिन शिंदे  मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…

1 month ago

डोंबिवली नागरी सहकारी बँकेला (DNS Bank) तिसऱ्यांदा सन्मान

सचिन शिंदे  मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…

1 month ago

दादरमध्ये ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन मुख्य आकर्षण

  मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…

2 months ago