मुंबई दि.३० :- नववर्षाचे स्वागत करणा-या मुंबईकरांसाठी उद्या (३१ डिसेंब) रात्री बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईकरांना बेस्ट बसमधून प्रवास करता यावा म्हणून ५० अतिरिक्त बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आहे. या बसमधून मुंबईकरांना
सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर
समुद्रकिनाऱ्याची सफर करता येणार आहे. नववर्ष स्वागतासाठी रात्री गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनारे, चौपाट्या येथे फिरावयास जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
महापालिका जलतरण तलाव सदस्यता त्रैमासिक व मासिक स्वरुपातही मिळणार
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट स्थानक पूर्व येथे वाहतूक अधिकारी तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…
कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…
डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…
सचिन शिंदे मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…
सचिन शिंदे मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…
मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…