गल्ल्यातुन १४ हजारांची रोकड़ लंपास
(श्रीराम कांदु)
कल्याण- दुकानातील गल्ल्यातुन १४ हजारांची रोकड़ लंपास केल्याची घटना विठ्ठलवाडी येथील महात्मा फुले नगर विभागात घडली.मंगळवारी रात्री १० च्या सुमारास गणेश किराणा दुकानातील गल्ल्यातुन १४ हजारांची रोकड़ लापास झाली असून दुकानदार दिनेश गुप्ता यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
Please follow and like us: